शौर्य,अभिमान आणि देशभक्तीचा जयघोष तिरंगा यात्रा-मोर्शी
प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
मोर्शी:पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या यशस्वी कारवाईचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे.भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज मोर्शी येथे भारतीय सेना सन्मान समितीतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.ही यात्रा रामजीबाबा चौक, सुर्योदय चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, मेन मार्केट ते जयस्तंभ चौक या मार्गाने पार पडली.“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
विभागीय रेल्वे बैठकीत वर्धा जिल्हातील रेल्वे संबंधी खासदार अमर काळे केली थांबायची मागणी
7 days ago | Naved Pathan
अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत येथील विद्यार्थिनींनी सीमेवरील जवानांना पाठविल्या 1111 राख्या
28-Aug-2026 | Sajid Pathan
आनंद सागर सिटी बनली ‘कपल पॉइंट’?; रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेतल्याची चर्चा
24-Aug-2026 | Naved Pathan
वर्धा तहसील कार्यालयातील महिला अधिकाऱ्यावर ३१.७७ लाखांचा धान्य घोटाळा; गुन्हा दाखल
20-Aug-2026 | Naved Pathan
आमदार साहेबांच्या दत्तक गावात युवा पिढी धोक्यात? अवैध मोहाच्या दारूमुळे भवितव्यावर प्रश्नचिन्ह !
20-Aug-2026 | Naved Pathan