शौर्य,अभिमान आणि देशभक्तीचा जयघोष तिरंगा यात्रा-मोर्शी
प्रतिनिधी मंगेश बावणे मोर्शी
मोर्शी:पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या या यशस्वी कारवाईचा प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान आहे.भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आज मोर्शी येथे भारतीय सेना सन्मान समितीतर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.ही यात्रा रामजीबाबा चौक, सुर्योदय चौक, गुजरी बाजार, गांधी चौक, मेन मार्केट ते जयस्तंभ चौक या मार्गाने पार पडली.“भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related News
वर्धा जिल्हा पोलीस दलाचा सामाजिक बांधिलकीचा आदर्श; पोलीस मुख्यालयात रक्तदान शिबिर संपन्न
19 hrs ago | Naved Pathan
टाकळी–दहेगाव पांदण रस्त्याच्या पक्कीकरणाची मागणी; आमदार संजय देरकर यांना निवेदन
20 hrs ago | Naved Pathan
हिंगणघाटचे शैक्षणिक वाळवंट; उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचे सक्तीचे स्थलांतर
20 hrs ago | Naved Pathan
अल्लीपूर येथे संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी वारी सोहळ्यास अतुल वांदिले यांची उपस्थिती
20 hrs ago | Naved Pathan
आत्मनिर्भर शेतकरीच ग्रामीण भारताचे चित्र बदलू शकतो : पद्मश्री शंकरबाबा पापळकर
20 hrs ago | Naved Pathan
एकीकडे सालोड हिरापूर विकासाच्या वाटेवर, तर दुसरीकडे एकता ड्रीम लेआऊट अंधारात!
2 days ago | Naved Pathan
वाहतूक नियमांचे पालन करा, अपघात टाळा : सहाय्यक फौजदार रियाज खान यांचे आवाहन
3 days ago | Naved Pathan